Sunday, May 20, 2007

मैत्री अशीच असावी . . . . का ?


आता आपण चांगले मित्र असू
नंतर कधी आपण खूप चांगले मित्र असू
कालावश झाली तर आपली मैत्री ? . . . .

तू माझ्याशी बोलणार नाहीस
अन आपले नाते संपुष्टात येईल

मला एकदाच सांगायचे आहे
की माझ्या आयुष्यात तूझे महत्व आहे
तूझ्यासाठी मी माझे आयुष्य बदलून टाकले
तू मला विसरलीस
तरी मला तुला विसरणे खूप कठीण आहे

कदाचित ह्या ओळी लिहिलेल्या
तू तुझ्या मित्रांना पाठवशील
तू माझ्याशी नाते तोडले असले तरी चालेल
माझ्या जवळपास असून सुद्धा

कधी ही कविता कधी त्यांना पाठव
ज्यांना तुझी आठवण येते
त्यांना पाठव जे तुझ्यावर प्रेम करीत होते
जरा त्यांनासुद्धा कळू दे

जेव्हा त्यांना कळेल
तुला त्यांना विसरणे नाही झाले असेल
तेव्हा तू त्यांचा आनंद अनुभवावास
तुला खूप बरे वाटेल

आपल्यापाठी आपल्या मित्रांची साथ आहे असे वाटेल
कारण तुला ही त्यांची पर्वा आहे
आयुष्यात प्रत्येकाला एका मित्राची गरज असते

कधीतरी तुला ह्याची जाणीव होईल
की तुझ्याकडे असे मित्र आहेत
जे तुझ्यासाठी खूप काही करू शकतात

तूला ही कविता वाचताना बरे वाटेल
कदाचित माझी आठवण येईल
पण हे तू नेहमीच लक्षात ठेव
तुझ्यासाठी कोणतरी काळजी करणारे
ह्या जगात नेहमीच कोणीतरी असेल

No comments: