Friday, January 14, 2011

.....

नजाने क्यों दिल धडकता था...
सोचता था तुम लौट आओगी
बरं झालं तू आली नाहीस...
मला माझीच हरवलेली वाट सापडली....

वक्त हमारा कम होता गया
बेवजह जिंदगी का गम बढता गया
अश्रू आजही ढासळतात तुला आठवताना
ह्र्दयाच्या त्या कोप-यात आठवणी साठवताना

शायरी भी करने लगा था
वजह थी बस तुम्हारी चाह...
कविताही अपु-या पडतात सखे
ढीगच्या ढिग कमी पडतील इतक्या

कोशीश की है मैने कुछ ऐसा लिखू
हर लम्हा हर पल उसमे तुम्हे याद रखू..
एक पहीला प्रयत्न...एकत्र करण्याचा
अशी नवी नवखी कविता लिहीण्याचा

- शशांक नवलकर १४-१-२०११

No comments: