Sunday, October 7, 2012

विचारांचे retribution




संकल्प सोडला होता मनाशी..
ना कधी लिहीन काही
शब्दांना बंद करूनी त्या खोलीत
एक नवा आरंभ करेन....

पण....बंधन पचवले !!!
तर ते माझे शब्दच कसले
पुन्हा उरात तीच हुरहुर
अन तोच दबदबा मनावर दाटलेला.........

एकांतात अनेकदा वाटतं लिहावंस
पण सारे रिकामे कागद....
.
.
.
अखेर पुन्हा सुरूवात केलीच....

- शशांक नवलकर ७/१०/२०१२